महाराष्ट्र न्यूज

महाराष्ट्रात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव
राज्यात ‘खनिकर्म संशोधन संस्था’ सुरू करावी -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि.१: महाराष्ट्रात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव असून गडचिरोली सारख्या दुर्गम भागात देशातील सर्वांत मोठा स्टील प्लांट सुरू करू शकतो,…

Read More »

ग्रामपंचायतीवर सत्ता परीवर्तनासाठी थेट मुख्यमंत्री ना.शिंदे यांना पाठविला पत्र

न्यूज जालना/प्रतिनिधी घनसावंगी तालुक्यातील विरेगव्हाण तांडा येथील ग्रामपंचायतीवर मागील गेल्या ३५ वर्षांपासून राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे.धनशक्तीच्या प्राबल्यावर सत्ता काबीज ठेवण्यासाठी…

Read More »

जालन्यासाठी 3 महिन्यात 3 योजना, जालना सुधरतेयं.
विकासाचा वनवे, रावसाहेब पाटील दानवे

दिल्ली | 20 सप्टेंबर 2022भाजपचे जेष्ठ नेते व केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना…

Read More »

बीड : स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानासाठी मुंबईत सत्याग्रह – आप्पासाहेब शिंदे

राष्ट्रध्वजाला सलामी आणि झेंडावंदनाला विरोध असेल तर आम्ही गुन्हेगार आहोत का ? स्वातंत्र्य सैनिकांचा संतप्त सवाल बीड प्रतिनिधी  संपूर्ण भारतामध्ये…

Read More »

जांबसमर्थ येथील मुर्ती चोरीचा तपास लागेना;ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात पुकारला एल्गार

मंगळवार ता.(३०) पासून चूलबंद करून घनसावंगी पोलीस ठाण्यासमोर बेमुदत आंदोलन करण्याचा बैठकीत घेतला एकमुखी निर्णय कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ…

Read More »

मेघालयातून थेट मुळगावी; रावसाहेब दानवेंनी पोळा गावात साजरा करण्याची परंपरा कायम ठेवली

भोकरदन ( जालना ) : केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज जवखेडा खुर्द या मुळगावी पोळा सण साजरा केला .…

Read More »

Video :जांबसमर्थ येथील श्रीराम मूर्ती चोरीला गेल्याने अख्खे गाव बसले अन्नत्याग उपोषणाला !

जांबसमर्थ येथे त्या घटनेच्या निषेधार्थ एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू घनसावंगी: तालुक्यातील जांबसमर्थ येथील समर्थ रामदास स्वामी पुजा करीत असलेल्या राममंदिरातील…

Read More »

सततच्या पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास मिळणार भरपाई

              मुंबई, दि. 23 : सततच्या पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार असून, नैसर्गिक आपत्तीमध्ये…

Read More »

जांबसमर्थ येथील राम मंदिरात मुर्ती चोरीप्रकरणी गावकरी अन्न त्याग आंदोलन पावित्र्यात ;गावात शुकशुकाट

कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी घनसावंगी तालुक्यातील समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव असलेल्या मौजे जांबसमर्थ येथील श्रीराम मंदिरातील पंचधातूच्या श्रीराम,सिता,लक्ष्मण,हनुमान अशा सहा…

Read More »

जालना ब्रेकींग |जांबसमर्थ येथील समर्थ रामदास स्वामी पूजा करीत असलेल्या सहा मूर्तींची चोरी

विधानसभेत उपस्थित केलेला प्रश्न ग्रामस्थांची प्रतिक्रिया जालना प्रतिनिधी : श्री समर्थ रामदास स्वामी पूजा करीत असलेल्या श्रीराम, सीता माता, लक्ष्मण…

Read More »
Back to top button
error: Content is protected !!