ब्रेकिंग बातम्या

वारकरी बांधवांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मंत्रालयात घुमला ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’चा गजर मुंबई,दि. ३: राज्यातील वारकरी संप्रदायाच्या विविध मागण्यांसंदर्भात वारकरी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ…

Read More »

..या कारणांमुळे जांबसमर्थ येथील रामदास स्वामी यांच्या मंदिरातील विधीवत पूजा झाली बंद !

व्हिडिओ पगारवाढीसाठी कर्मचारी संपावर, रामदास स्वामींच्या मंदिरात पूजा बंदभाविकांत संताप : कारवाईसाठी ग्रामस्थांची प्रशासनाकडे धाव टीम न्यूज जालना : पगारवाढीच्या…

Read More »

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी विनंती

आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेणे सुरू– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई दिनांक ११: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात राज्यातील सर्व पक्ष…

Read More »

आदित्य ठाकरेंचे मोठे वक्तव्य, म्हणाले, ‘मी वर्षावर जायला तयार…’

राज्यातील उद्योग बाहेर कसे चालले, यावर जनतेसमोर चर्चा करूयात. मी चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षावरही यायला तयार आहे, असे आव्हान…

Read More »

LIVE : घनसावंगीत 42 वे मराठवाडा साहित्य संमेलन! उद्धव ठाकरे यांची उपस्थिती

LIVE : घनसावंगीत मराठवाडा साहित्य संमेलन! उद्धव ठाकरे यांची उपस्थिती

Read More »

स्वतः उपमुख्यमंत्री फडणवीस गाडी चालवत जालन्यात जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाची केली पाहणी

जालना जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचीमुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी केली पाहणी जालना, दि.4 :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Read More »

जांबसमर्थ येथील मुर्ती चोरीचा तपास लागेना;ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात पुकारला एल्गार

मंगळवार ता.(३०) पासून चूलबंद करून घनसावंगी पोलीस ठाण्यासमोर बेमुदत आंदोलन करण्याचा बैठकीत घेतला एकमुखी निर्णय कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ…

Read More »

Video :जांबसमर्थ येथील श्रीराम मूर्ती चोरीला गेल्याने अख्खे गाव बसले अन्नत्याग उपोषणाला !

जांबसमर्थ येथे त्या घटनेच्या निषेधार्थ एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू घनसावंगी: तालुक्यातील जांबसमर्थ येथील समर्थ रामदास स्वामी पुजा करीत असलेल्या राममंदिरातील…

Read More »

सततच्या पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास मिळणार भरपाई

              मुंबई, दि. 23 : सततच्या पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार असून, नैसर्गिक आपत्तीमध्ये…

Read More »

जांबसमर्थ येथील राम मंदिरात मुर्ती चोरीप्रकरणी गावकरी अन्न त्याग आंदोलन पावित्र्यात ;गावात शुकशुकाट

कुंभार पिंपळगाव प्रतिनिधी घनसावंगी तालुक्यातील समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मगाव असलेल्या मौजे जांबसमर्थ येथील श्रीराम मंदिरातील पंचधातूच्या श्रीराम,सिता,लक्ष्मण,हनुमान अशा सहा…

Read More »
Back to top button
error: Content is protected !!