दिपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्क येथील कुरेशी समाजाच्या हिताच्या लढ्यासाठी सदैव तत्पर असलेली संघटना कुरेशी अक्शन कमिटी काम करीत आहे.…
Read More »दिवाळी अंक २०२१
जालना-प्रतिनिधी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख तर…
Read More »जालना (प्रतिनिधी) ः भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आ. बबनराव लोणीकर, भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील आणि प्रदेश महामंत्री राहुल…
Read More »ग्रामसेवक एम व्ही पुरी यांचा सत्कार करताना विजयकुमार तौर घनसावंगी ता.प्रतिनिधी / नितीन राजे तौर घनसावंगी तालुक्यातील शिवनगाव येथील ग्रामपंचायतीला…
Read More »जिल्ह्यातील प्रमुख पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या■ जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी केले मोठे फेरबदल तालुका जालना पोलीस ठाण्याचे…
Read More »दीपक हिवाळे /परतूर न्युज नेटवर्कभारतीय जनता पार्टीच्या जन आशीर्वाद रॅली दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव…
Read More »न्यूज जालना:- रावसाहेब दानवे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते ह्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याबाबत दानवे यांनी स्पष्टीकरण…
Read More »न्यूज जालना ब्युरो :- राहुल गांधी हे गावाला आणि देवाला सोडलेले सांड आहेत अशी टीका काल जनआशीर्वाद यात्रेदरम्यान रेल्वे राज्यमंत्री…
Read More »न्यूज जालना | ब्युरो नागपुर हायस्पीड रेल्वे प्रकल्प जालना जिल्ह्यातुन जात असुन त्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जालना व बदनापुर तालुक्यातील शेतकऱ्यांसमवेत जनसुनावणी आज संपन्न झाली. या प्रकल्पाविषयी माहिती देताना हायस्पीड रेल्वेचे श्री शर्मा म्हणाले, मुंबई ते अहमदाबाद नंतर मुंबई-नागपुर हा दुसरा एचएसआर (हायस्पीड रेल्वे) प्रकल्प असुन याची लांबी 739 किलोमीटर एवढी असणार आहे. महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांमधुन हा प्रकल्प जात असुन जालना जिल्ह्यात या प्रकल्पाची लांबी 42.8 किलोमीटर एवढी असणार असुन यामध्ये जालना तालुक्यातील 14 गावे व बदनापुर तालुक्यातील 9 अशी एकुण 23 गावे बाधित होत आहेत. जालना जिल्ह्यातुन जाणाऱ्या प्रकल्पासाठी एकुण 74.99 हेक्टर जमीनीची आवश्यकता असुन यामध्ये शासकीय 53.55 हेक्टर तर 21.44 खासगी जमीनीची आवश्यकता भासणार असल्याची माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, जनसुनावणी दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी मांडलेल्या सर्व समस्या व अडचणींची नोंद प्रशासनामार्फत घेण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी या प्रकल्पामुळे बाधित होतील, अशा शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी व समस्या रेल्वे प्रशासनाकडे पोहोचविण्यात येतील. तसेच शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच त्यांच्या जमीनी खरेदी करण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी यावेळी सांगितले. या जनसुनावणीस जालना व बदनापुर तालुक्यातील शेतकऱ्यांसह, गटविकास अधिकारी, तहसिलदार आदींची उपस्थिती होती.
Read More »जालना दि. 17 (ब्युरो) :- शासनाने कोरोना विषाणु (कोविड -19) रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण संदर्भातील ब्रेक द चेन सुधारीत मार्गदर्शक सुचना…
Read More »